मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर स्व. अतुल मोने, स्व. संजय लेले आणि स्व. हेमंत जोशी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंतिम दर्शन घेतले. हे तीन जण पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वना दिली.
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत, शहीदांच्या कुटुंबीयांसोबत या दु:खद प्रसंगावर संवाद साधला आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे शोकाकुल कुटुंबीयांना दिलासा मिळाला.
पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP
SINCE 1999
हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।
पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।
सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।
आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –
KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।
KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER