वादळ आले आणि आठवणी देऊन गेले……
पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्हयात दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्याचा तडाखा मोठ्याप्रमाणात बसला असून अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत.त्या वेळी हि बातमी म्हणून न पाहता तीन वर्ष्या पूर्वी २०२१ साली हि असेच वादळ जिल्हयात आले होते,त्या वेळी उद्धव ठाकरे सरकार राज्यात होते.राज्यात विरोधी पक्षात भाजपा होते. आता भाजप सत्तेत आहे.त्या मुळे तेव्हा सारखी … Read more