‘वर्सोवा पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला लगेच काळया यादीत टाका ‘….
पालघर..खासदार राजेंद्र गावित यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला आदेश हायवेवरील खड्ड्यांच्या व इतर समस्यांकडेही वेधले गडकरी यांचे लक्ष दिल्ली / प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला अवघे तीन- चार महिने पूर्ण झाले असतानाच, पुलावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी असून या मुद्यावर पालघर … Read more