Palghar Nargrik

Breaking news

Mumbai Video : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं……

मुंबईतील चेंबूरमधील एका धक्कादायक घटनेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. चेंबूर सुमन नगरमधील राहुल नगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचली आहे. या घटनेनंतर तातडीने इमारत खाली रिकामी करण्यात आली आहे. या घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. SRS इमारतीमधील नागरिकांच्या जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळतात. मुंबई अग्निशामक दल आणि … Read more

बोईसर बसमधील पाणी गळतीने प्रवासी त्रस्त; प्रवाशांची गैरसोय….

बोईसर| राज्य परिवहन महामंडळाच्या बोईसर आगाराला कोणी नव्या, चांगल्या सुस्थितीतल्या बस देता का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास असे सांगत बसने प्रवास करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत प्रवासी बस मधून प्रवास करीत आहेत.महिलांना पन्नास टक्के सूट मिळाल्याने महिलांची संख्या वाढली, बसचे उत्पन्न ही वाढले, मात्र बस प्रवासी घेऊन जाण्यासाठी सुस्थितीत नाहीत. … Read more

हाईवे पर गड्ढे और पानी और उसमें मछलियां…जिलाधिकारी साहब मछली मछली लीजिए…महेश धोड़ी

|सड़क अचानक नदी जैसी क्यों हो गयी? तो आज जब महेश धोड़ी चिल्लर फाटा के पास गड्ढे में मछली पकड़ने गया.| |बारिश के कारण सड़क पर काफी गड्ढे हो गए हैं, जिससे वाहन चालकों को काफी मशक्कत करनी पड़ रही है। तो यह कोई हाईवे नहीं बल्कि मौत का जाल है। इससे वाहन मालिकों को … Read more

ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला अन्… धुळे भीषण अपघात 12 जणांचा जागीच मृत्यू

राज्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच धुळ्यात (Dhule News) मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पळासनेर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने एक कंटेनर हॉटेलमध्ये शिरला. यामध्ये पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा ते वीस जण जखमी … Read more

बोईसरमधील रासायनिक कंपनीला आग; तीन जखमी….

  बोईसर-तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर w87 मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली.ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या धुराचे लोट आकाशात सगळीकडे पसरू लागले आहेत.| बोईसर, ०३ जुलै: बोईसर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न … Read more

Maharashtra Bus Accident: बुलढाणा में बस के अंदर कैसे जिंदा जल गए 26 यात्री? हादसे में बचे यात्री ने सुनाई खौफनाक आपबीती

महाराष्ट्र के बुलढाणा जिले में शुक्रवार देर रात हुई बस दुर्घटना (Buldhana Bus Fire) में जीवित बचे एक यात्री ने बताया कि उसने और कुछ अन्य यात्रियों ने खिड़की तोड़कर अपनी जान बचाई. इस शख्स ने भयावाह हादसे के दौरान जो मंजर देखा उसकी जानकारी साझा की है. वहीं स्थानीय पुलिस के मुताबिक महाराष्ट्र के … Read more

बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत (Mumbai News) ईडीकडून छापेमारी सुरू आहे…..

बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत (Mumbai News) ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी (ED Raids) सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा … Read more

PM नरेंद्र मोदी भेटीनंतर एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले “मी मोदींचा चाहता, लवकरच भारतात Tesla….”

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर एलॉन मस्क यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं. तसंच टेस्ला शक्य तितक्या लवकर … Read more

इंजिन बंद पडलं, 500 जण एका बाजूला धावले अन् मध्यरात्री बोट बुडाली! 79 जणांचा मृत्यू……

प्रवाशांना घेऊन जाणारी मासेमारीची एक बोट यूननाच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर मध्यरात्री पलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या अपघातामध्ये 79 जणांचा मृत्यू झाला असून बरेच प्रवासी बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी यूनानमधून लपून छपून युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. मासेमारी करणाऱ्या बोटीमधून बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती … Read more

Devendra Fadnavis: एका जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य…….

शिवेसनेनं (Shivsena) दिेलेल्या वादग्रस्त जाहिरातींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखेर मौन सोडलं. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, आम्ही 25 वर्षं एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे असं म्हणत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला. तर दुसरीकडे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. … Read more