तक्रारी नंतर नगरपरिषद ऍक्शन मोड वर….?
पालघर | मयूर ठाकूर पालघर कचेरी रोड वरील भास्कर भवन तोडून तेथे नविन इमारत बांधकामचे कामं सुरु असून या ठिकाणी खूप दिवसापासून खोद कामं करून ठेवलेले असून,त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून, त्यावर हिरवळ साचून दासांच्या अळ्या झाल्या होत्या, आणि डेंगू मलेरिया चे डासांचे प्रमाण वाढून आजू बाजूचे नागरिक आजारी पडत होते. म्हणून साप्ताहिक पालघर नागरिक … Read more